सरकारी काम सोडून वाशीम जिल्हात निवडणूक प्रचार करणारा तलाठी निलंबित
अमीन शाह
बुलडाणा , दि. ०६ :- लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील तलाठी अनिल गरकल हे सरकारी काम सोडून चक्क वाशीम जिल्हातील जीला परिषद...
वर्ध्यात पत्रकारदिनी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा गौरव
सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०६ :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने स्थानिक मातोश्री...
वर्धा येथे “पत्रकार संरक्षण समिती” च्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन ; विविध मान्यवरांचा सत्कार…!
सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०५ :- महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिति वर्धा जिह्याच्या वतीने ६ जानेवारी रोजी 'पत्रकार दिनाचे' आयोजन मातोश्री सभागृह...
सारडे विकास मंचच्या शिरपेच्यात मानाचा तुरा सारडे विकास मंच स्टेप आर्ट गौरव,2020 सामाजिक पुरस्काराने...
गिरीश भोपी
रायगड , दि. ०५ :- सामाजिक स्तरावर संस्था या सामाजिक घटकांना चांगले योगदान देत असतात आणि सामाजिक विकासात भर देत असतात त्यात...
नटश्रेष्ठ श्री गोपीनाथ सावकार ११० व्या जयंती निमित्ताने सं. ययाति आणि देवयानी नाटकाचा प्रयोग
मराठी रंगभुमीच्या ज्येष्ठ रंगकर्मी
कीर्ती शिलेदार व दिप्ती भोगले यांचा सत्कार
नटश्रेष्ठ श्री गोपीनाथ सावकर ११०व्या जयंती
निमित्ताने सं. ययाति आणि देवयानी नाटकाचा प्रयोग श्री गोपीनाथ सावकार...
अखेर आघाडी सरकार चा ठरलं कोणता खाता कोणाला मिळणार
अमीन शाह
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,
अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन
*शिवसेना*
एकनाथ शिंदे- नगरविकास
सुभाष देसाई - उद्योग
संजय राठोड - वनमंत्री
अनिल परब...
पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी श्रीकांत कसबे कार्याध्यक्षपदी जाकीर नदाफ यांची निवड
पंढरपूर , दि. ४ :- पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका...
नव निर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला पदाचा राजीनामा….!!
अमीन शाह
नुकतेच शिवसेनेकडून राज्यमंत्री झालेले अब्दुल सत्तार यांनी आज अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं...
शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ द्यावा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन…!
कार्यालय प्रतिनिधि
मुंबई , दि. 3 :- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना कुठलीही अट नको. त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता...










































