स्वातंत्र्य दिन शुभेच्छा कविता “ग्वाही”

अमृत महोत्सव आला समस्या संपल्या नाही पाऊलखुणाइंग्रजांच्या गुलामीची देई ग्वाही हतबल सारासातबारा बोलतोयं भिक्षाम् देही सिमा वाद होई वृध्दी भावा भावात ही दुही प्रजासत्ताक देश जरी जाणवते हिटलरशाही अंधश्रद्धा साखळदंड प्रगतीचे स्वप्नेचं पाही महिला सुरक्षा तोकडी वासनागी...

बरं झाल देवा….. “मला कोरोना झाला”

  बरं झाल देवा..... मला कोरोना झाला | आयुष्याचा आलेला,.. सगळा माज निघुन गेला || म्हनीत होतो नेहमीच मी, माझी गाडी,आंन माझा बंगला | पन जवा बसलो आम्बुलन्समधी आख्हा जीव उशाला...

युगपुरुष स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या १४ मे जयंती निमित्त शंभु-लेख …

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया स्वराज्य संकल्पक...शहाजीराजे, स्वराज्य मार्गदर्शक...राजमाता जिजाऊ, स्वfराज्य संस्थापक... छत्रपती शिवराय, त्याच बरोबर शिर्के घराण्याची कर्तृत्ववान लाडकी लेक..आणि छत्रपतींची रणरागिणी सून..म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार शंभुराजांची...

“कोरोना जगणे शिकवून गेला” – डॉ. स्वप्नील मानकर

इतक्यात माणूस प्राणी खूप शेफारला होता ! त्याला वाटत होतं की मी तीर मारला होता !! अशा उर्मटपणाला एक दणका देऊन गेला ! कोरोना तू माणसाला जगणे...

मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू...

लिपी आमुची नागरी स्पष्ट उच्चारांचे वर्ण महाराष्ट्रीयां लाभली वाणी तैसी ही संपूर्ण।।१।। नसे उच्चारांची व्याधी नसे लेखनात अढी जात धोपट मार्गाने स्वर-व्यंजनांची जोडी।।२।। अहो, हिची जोडाक्षरे तोड नाही त्यांना कुठे उच्चारातली प्रचीती जशी ओठांवरी उठे!।।३।। जैसे...

“औरंगाबाद दकन मे उर्दू गज़ल – माझि ता हाल”

या विषयावर मौलाना आझाद कॉलेज येथे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन अब्दुल कय्युम औरंगाबाद ,दिनांक १४ फेबुरवारी २०२०. मौलाना आझाद कॉलेज डॉ. रफिक झकेरिया कॅम्पस...

रमाई यांच्या जयंती निमित्याने…..

शब्दांना उसनं अवसान नाही आणता येत आढेवेढे घेतात शब्द तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच रडवेले होतात शब्द तू थापलेल्या गोवऱ्याभोवती थबकतात शब्द तुझ्या डोळ्यातल्या आसवासारखी सुकून जातात शब्द डॉक्टरसाहेबांच्या वाचन वेडापायी तू केलेल्या भाजी-भाकरीच्या ताटाजवळ रात्रभर...

उर्दू आणि पंजाबी साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

अमीन शाह महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि अशासकीय सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विशेष लेख…..

इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे...
21,985FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts

You cannot copy content of this page