प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या मागणीला यश. विनोद नागरे
पोलिसवाला न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट
प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )
देऊळगाव राजा :-बायगाव खुर्द येथील पुलावरील खडा बनला जीवघेणा बातमी प्रकाशित होताच बांधकाम विभागाने दाबला खंडा रस्त्यावरून वहाण धारकांना आपला जीव मुठीत धरून वहाण चालवावे लागत होते.बायगांव खुर्द येथील पूल अतिशय घातक झाला होता.शेतकऱ्यांची ऊसाची वाहतूक सुरू आहे.ग्रामीण भागासारख्या ठिकाणी ट्राफिक होत आहे.रात्री बेरात्री नविन वाटसरू या रस्त्याने आला असता त्याला या खड्याची कल्पना नसल्यामुळे अपघात घडल्या शिवाय राहणार नाही. असा जीवघेणी खड्यामुळे यखांद्या वाटसरूला आपला जीव गमवावा लागला असता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय अभियंता समाजिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा येथे निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेऊन बांधकाम विभागाने जीवघेना पुल दुरुस्त करून दिला आहे तरी हा पूल लवकरात लवकर झाला नाही तर मोठी जिवीत हाणी होण्यास वेळ लागणार नाही. या जीवितहानीला सार्वजनिक बांधकाम उपविभाग व संबंधित अधिकारी जबाबदार राहील.
अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. विनोद नागरे,(प्रहार) शेख आयुब शेख बिसमिल्ला ( उपसरपंच ), बायगांव खुर्द ग्रामस्थ, चिंचखेड, सुल्तानपूर,इसरुळ, या सर्व गावकऱ्यांनी मिळून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता. बांधकाम विभागाचे मानले गावकऱ्यांनी आभार