Governor Koshyari releases book by journalist – editor Raja Mane
Mumbai Dated 30 : Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Jyanni Aabhal Kavet Ghetala' authored by senior journalist and editor Raja Mane at...
आ. बांगर यांच्या तोंडाला काळे फासू.:-पॅन्थर डॉ. राजन माकणीकर
मुंबई , (प्रतिनिधी) - बहुजन ह्रदय सम्राट अँडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बिनबुडाचे आरोप करणाऱ्या सेना आमदार संतोष बांगर यांचा जाहीर निषेध करत असून...
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणाऱ्यांविरूद्ध विशेष मोहीम; सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी...
मुंबई, दि.१९ : खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या...
लटके साहेब निधी तुमच्या वडिलांची मिळकत नाही.:-डॉ. राजन माकणीकर
मुंबई , (प्रतिनिधी) १९८४-८५ पासून आमदार निधीचा जन्म झाला, स्थानिक गरजांवर आधारित लहान लहान कामांचा विशेष कार्यक्रम’ अशी या निधी ची माण्यता आहे, तुम्ही...
राज्यातील १०० सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे ९.२८ कोटी थकित
# थकबाकी असलेले सर्वाधिक कृषीपंप साखर पट्ट्यात
मुंबई. ( एस. मुलाणी ) – महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही ४२ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून...
चार राज्यांत भाजप चा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा – केंद्रियराज्यमंत्री रामदास...
उत्तर प्रदेशात दलितांनी दिली भाजप ला साथ...!
मुंबई दि. 10 - देशाचे लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागला असुन त्यात पंजाब वगळता...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला निवडणुकीत विजय – प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील
देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यातील यशाबद्दल अभिनंदन ; प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयात जल्लोष
मुंबई. ( एस. मुलाणी ) – उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत...
मुंबई मनपा निवडणूकीत आरपीआय तर्फे महिलांना 50 टक्के उमेदवारी देणार – रामदास आठवले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने वीर सावरकर सभागृहात जागतिक महिला दिना निमित्त महिला संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे....
डायल 112 चा प्रतिसादाचा वेळ 21 मिनीटावरून कमी करून कॉलर यांना मिळतेय 14 मिनीटामध्ये...
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस दलामध्ये 16 सप्टेंबर 2021 पासुन डायल 112 हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला असुन या प्रकल्पाचा उददेश पिडीत जनतेला आधुनिक साधन व...
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका...
केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावर पंतप्रधान जातीने लक्ष घालतील, हीच अपेक्षा..!
मुंबई. ( एस. मुलाणी ) – महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय...
लाड-पागे समितीच्या शिफारशींसह नवीन समितीचा विचार करावा लागेल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई. ( एस. मुलाणी ) – लाड-पागे समिती होऊन ४२ वर्षे झाली असून त्यावेळची आणि आताची स्थिती यात फरक आहे. येत्या काळात या समितीच्या...
दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई. ( एस. मुलाणी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी...
सामाजिक संदेश देणारा झुंड कर मुक्त करावा. पँथर डॉ. राजन माकणीकर
मुंबई , (प्रतीनिधी) - दुर्लक्षित समाज ज्यांना प्रस्थापितांनी पूर्ण पणे नाकारलेले आहे अश्या तरुणाईच्या सामाजिक, आर्थिक, कौटूंबिक परिस्थितीचे वास्तव चित्रण असलेला नागराज मंजुळे यांचा...
राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान – नाना पटोले
# भाजपाला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीचा पैसा चालतो का ? मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का ?
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
मा भगत सिंग कोशारी संविधानिक पदाची गरिमा बाळगा.:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी हे औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात "साठी बुद्धी नाठी" असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे, ते गुरुच्या बाबतीत...
भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपालांना सभागृह सोडावे लागले – जयंत पाटील
# राज्यपालाकडून राष्ट्रगीताचा अवमान...
मुंबई. ( एस. मुलाणी ) – भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
मुंबई. (एस. मुलाणी) – महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय...
मंदिरांच्या माध्यमातून राष्ट्रदेवाचे दर्शन होते – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – अध्यात्मसाधनेसाठी तर मंदिरे आहेतच, परंतु मंदिरे म्हणजे समाजजीवनाची केंद्रे होती, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन...










































