
अमरावती / चांदुर रेल्वे – रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धानोरा माल्ही येथील चिमुकल्यांनी मातीपासून किल्ला कोंढाणा तयार करून त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली या चिमुकल्या पासून मोठ्या व्यक्तींना पण अभिमान वाटावा अशी त्यांची महाराजांना मान वंदना दिली आहे.













































