आमचं ठरलं डॉ विष्णु उकंडे आर्णी विधानसभा लढवणार
पत्रकार परिषदेत शिवसेना गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर.
तालुका प्रमुख.शहर प्रमुख. शिवसेना युवा सेना तथा महिला आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थिती.
घाटंजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल...
मनसेचे अश्विन जयस्वाल पुसद विधानसभेच्या मैदानात.
जनतेसमोर नवा पर्याय म्हणून देऊ शकतात तगडे आव्हान
पुसद:- पुसद विधानसभा मतदार संघामध्ये नव्यानेच मनसेमध्ये प्रवेश घेतलेले अश्विन जयस्वाल निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी त्या...
यवतमाळ जिल्ह्यातील काही पतसंस्थेचा बोगस कारभार…!
संचालक मंडळाचा बोगस कारभार
मनीष शिरभाते
यवतमाळ - दिग्रस येथील काही पतसंस्था रडावर तत्कालीन व्यवस्थापकाने केली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे पुरावा सहित केली तक्रार...
नगर परिषदेकडून किरकोळ साहित्याची विक्री?
ट्रकभरून माल गेला तरी कुठे ?
गुरुदेवच्या तक्रारीची सीएमोकडून दखल
यवतमाळ : नगर परिषदेतील लोखंडी खुर्च्या,लाकडी कपाट,पथदर्शक दिवे,सिग्नल दिवे,खिडक्या,लाकडी टेबल यासह अन्य किरकोळ साहित्याला काही...
शिवसेना (उबाठा) गटाची तिकीट कुणाला: नवख्या उमेदवाराला की माजी आमदाराला…!
यवतमाळ / वणी - वणी: विधानसभेची आचार संहिता लावकरच लागणार आहे. आणि वणी विधानसभेत शिवसेनेत उमेदवारीवरून मिळवीण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. या धडपडीत विधानसभेचे...
पाँच हजार रुपये की रिश्वत लेते हुए शेलोडी के ग्रामसेवक को रंगे हाथ पकड़ा
दारव्हा - शेलोडी के ग्रामसेवक देवानंद दत्तात्रय इरेगावकर ( उम्र 44, निवासी दारव्हा ) को पाँच हजार रुपये की रिश्वत लेते हुए...
शेतकरी हा माझा पक्ष,आत्मा,प्राण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तरुणांची फौज उभी करत राज्य काबीज करायचंय -शेतकरी...
यवतमाळ,दि.७ ( प्रतिनिधी ) यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आपल्या प्रश्नावर पेटून उठण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात कापूस,सोयाबीन ही नगदी पिके आहेत.तरीही सुद्धा मालाला भाव नाही,जिल्ह्यातील शेतकरी...
मनसेतर्फे भव्य दिव्य गरबाचे आयोजन”
"यवतमाळ/ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या संकल्पनेतून पोस्टर ग्राउंड येथे भव्य दिव्य गरब्याचे आयोजन केलेले आहे अनेक कार्यात महाराष्ट्र नवनिर्माण...
शामबाबू खंदार यांचे कडून अंजी नृ शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट
घाटंजी ( तालुका प्रतिनिधी ) - नुकतेच तालुक्यातील अंजी नृ. येथिल प्रतिष्ठित नागरिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री. शामबाबू खंदार यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ जि....
आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ
बाभूळगाव तालुक्यातील आसेगांव देवी येथे आदिशक्ती जगदंबा मातेचे प्राचीन देवालय असून ३ ऑक्टोबर पासून येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
काल येथे घटस्थापना झाली असून...
पर्यावरण संवर्धनासाठी ई-वेस्ट संकलनाचा प्रचार शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते विमोचन
यवतमाळ (प्रतिनिधी) प्रयास यवतमाळ तर्फे निसर्ग रक्षणासाठी २५ आँक्टोबरपर्यंत ई-वेस्ट संकलन मोहीम आणि स्पर्धेच्या प्रचारकार्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ....
शिवसेना (उबाठा) गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
यवतमाळ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना युवा सेना सचिव वरून जी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार...
न्यू लर्निग पॉईंट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेमध्ये महात्मा गांधीजी जयंती सोहळा संपन्न
यवतमाळ - न्यू लर्निग पॉईंट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेमध्ये आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच...
भाजी विक्रेत्यांच्या नफेखोरीत यवतमाळकरांचे पोषण हरविले जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी वाद सोडवावा गुरुदेव युवा संघाची मागणी
यवतमाळ : किरकोळ आणि ठोक भाजीविक्रेत्यांचा नफेखोरीसाठी वाद सुरु आहे,अशातच भाजीपाला मिळत नसल्याने यवतमाळकरांच्या अन्नातील पोषण हरविले आहे,शेतकऱ्यांच्या भरवश्यावर आणखी किती नफा कमवाल,अशी संतप्त...
गरबा स्पर्धेत बक्षीसांची लयलूट “महिला-मुलींची गरबा स्पर्धेत धूम”
yavatmal - डॉ.नीरज वाघमारे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी हे दीर्घ काळापासून दरवर्षी नवरात्रीच्या काळात महिला आणि मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सात दिवस...
जय विठ्ठल हरी जनतेच्या विकासासाठी वाजवा तुतारी
बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषय
यवतमाळ, - एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या यवतमाळची ओळख अलीकडे ’क्राईम सिटी’ म्हणून झालेली आहे. तर, शहरी व ग्रामीण...
यवतमाळच्या दुर्गा उत्सव मंडळाची जय्यत तयारी, “राज्यभरातून भविकांची होणार गर्दी..!’
यवतमाळ - राज्यातील सर्वात मोठा दुर्गेात्सव म्हणून यवतमाळची ओळख आहे़. बहुप्रतिक्षेत असलेला नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे़. त्यामुळे यवतमाळ शहरात गेल्या तीस...
यवतमाळ जीवन प्राधिकरण विभागाला त्रस्त नागरिकांचे निवेदन
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा
यवतमाळ ता.२८ - अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही यवतमाळकरांना दहा दिवसा आड पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा...




























































