घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – कार्यकर्ते व शेतकऱ्यांची चर्चा करताना कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये मिळाले आहेत का?बिनव्याजी तीन लाखापर्यंत कर्ज बाबत कोणाला मिळाले आहेत का,अण्णासाहेब पाटील, दोन वर्षात कोणता विमा नाही, महाराष्ट्र , ग्रामीण कोणतेच कर्ज वाटप केले नाही,पी एम किसान योजनेचे थकबाकीदार आहेत. त्यांना पैसे मिळत नाहीत,रब्बी हरभरा चे ठोकून दिलेले आहेत परंतु ते घेण्यासाठी पण कुठे घ्यायची हे माहीत नाही अशा विविध शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात यावेळी अॅड खरात यांनी चर्चा केली.
यावेळी उपस्थित राधाकिसन सुरासे,आबासाहेब सुरासे, प्रताप कंटुले ,रघुनाथ ताटे,रामप्रसाद सुरासे ,मुकुंद सोनटक्के ,नीलेश सुरासे , लिंबाजी सुराशे, रमेश सुरासे ,सुरेश साबळे ,शरद सुरासे संपतराव नकाते आदि कार्यकर्ते, शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
हे पण वाचा
कुंभार पिंपळगाव येथे सुरेशकुमार पंडा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी सुरेशभाऊ पंडा, भरतराव कंटुले विष्णूआप्पा कंटुले, शिवाजी कंटुले,प्रताप कंटुले,भुजंग कंटुले, आसाराम उढाण ,महावीर बुरशे राहुल पंडा ,प्रल्हाद कंटुले,अमर कंटुले,सचिन शिरसागर ,अजय सोनटक्के, सोशल मीडिया प्रमुख डिगांबर साबळे यांची यावेळी उपस्थिती होती.