Home महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीच्या मागणीला यश

पत्रकार संरक्षण समितीच्या मागणीला यश

136

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

पत्रकारांना कर्तव्यावर असताना दुर्दैवी दुर्घटनेने मृत्यू झाल्यास मिळणार ५० लाखांचे विमा कवच.

पत्रकारांना कोरोना व्हायरस ने मृत्यू झाल्यास एक कोटीं विमा कवच देण्याची मागणी राज्य सरकार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीने दि. १६-४ २०२० रोजी मागणी केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांचा जर कोरोनाने मृत्यू झाल्यास 50 लाखांचे विमा कवच देणार असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे पत्रकारांचे हित जपणारी एकमेव संघटना ठरली आहे , पत्रकार संरक्षण समिती