Home मराठवाडा कोरोनो मध्ये सरकारने शाळा महाविद्यालये सुरु करण्याची घाई करु नये – दत्ता...

कोरोनो मध्ये सरकारने शाळा महाविद्यालये सुरु करण्याची घाई करु नये – दत्ता वाकसे

186

बीड , ( प्रतिनिधी ) – सध्या संपूर्ण जगभर कोरोनो चा महामारीचे संकट आहे त्यामध्ये सरकारने अनेक जिल्हा मध्ये लाॕकडाऊन सिथिल केल्यामुळे अनेक ठिकाणी रुग्ण आढळुन येत आहे तसेच अध्याप या वरती कुठल्याही प्रकारची लस देखिल उपलब्ध झालेली नाही त्यामुळे सध्या तरी कुठल्याही शाळा महाविद्यालये सुरु करण्याची घाई करु नये अशी,मागणी धनगर समाज संघर्ष समिती नि बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केली आहे विद्यार्थी चे शैक्षणिक नुकसान भरुन निघुन शकते पंरतु जर शाळेय विद्यार्थी ना कोरोनो ची लागण झाली त्यामध्ये तो विद्यार्थी दगावला तर ते खुप मोठे नुकसान होईल एक वर्षे विद्यार्थी चे शालेय नुकसान झाले तर ते पुढच्या वर्षी पुर्ण करता येईल पण कोरोनो च्या प्रादुर्भाव मुळे त्या शाळेय विद्यार्थी कोरोनो बाधित झाले तर काय तेव्हा सरकारने जो पर्यत कोरोनो वरती लस उपलब्ध होत नाही किंवा तयार,होत नाही तो पर्यत शाळा महाविद्यालये बंद ठेवावी.

अनेक प्रगत देशाने शाळा महाविद्यालये सुरु करण्याचे निर्णय घेतले होते पंरतु ते कोरोनो मध्ये सुरु ठेवणे शक्य झाले नाही त्यामुळे आपल्या देशातील देखिल शाळा महाविद्यालये सध्या तरी सुरु करण्यात येऊ नये केंद्रित मनुष्य बळ मंञी यांनी एका पञकार परिषद मध्ये सांगितले कि १५ आॕगस्ट नंतर शाळा महाविद्यालये सुरु करण्यात येईल पण त्या वेळची परिस्थिती बघुन सुरु केली तर काही वावग नाही तरी पण जो पर्यत बाजारात लस उपलब्ध होत नाही तो पर्यत असे निर्णय घेणे चुकिचे आहे अस नवले यांनी सांगितले आहे सध्या सरकारने ज्या सेवा सुरु केल्या आहेत त्यामध्ये देखिल नागरिक हे कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन चे पालन करताना दिसत नाही सरकारने धार्मिक स्थळे उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो देखिल माघे घेण्यात यावा धार्मिक स्थळे उघडली तर त्या ठिकाणी गदीँ होणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होणार हे सत्य आहे त्यात सरकारने धार्मिक स्थळे उघडली तर,हि परिस्थिती आणखी अवघड होईल बीड मध्ये चाकरवाडी, परळी वैद्यनाथ ,हे धार्मिक स्थळे आहे त्यामुळे हे देवस्थाने बंद ठेवण्यात यावे. या संदर्भात धनगर समाज संघर्ष समिती नि बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे.