Home महत्वाची बातमी …जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाले भीतीचे वातावरण

…जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाले भीतीचे वातावरण

109

वर्धा / आर्वी – वर्धा जिल्हा आर्वी तालुक्याच्या वाढोणा सर्कल मधील हिवरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जामखुटा येथे तिन व्यक्ती कोरोना ग्रस्त निघाले पुन्हा तालुक्यात निर्माण झाली दहशत.

मुंबई वरून आले होते संस्थानक कोरोन्टाईन मध्ये होते.

या तिघांनाहि सेवाग्राम होस्पिटल येथे आज सकाळी पाहटे ४ .३० ला भर्ती करन्यात आले रुग्ण यापैकी एक अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे.

तसेच आता जिल्ह्यात वाशिम येथील बाधित रुग्ण पकडून कोराना बाधितांची संख्या पाच

रविंद्र साखरे सह इकबाल शेख

9890777242 / 9834453404