
यवतमाळ – जलसंवर्धन ही काळाची गरज असून याकरिता शासन प्रशासन प्रयत्नशील असते.वरील विषयाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्यात आले. या संदर्भात सर्व सेवाभावी समाजसेवी संस्था व यवतमाळकर नागरिक यांचे स्वाक्षरी अभियान घेऊन मा. पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. तरी मूळ समस्या जिथच्या तिथे दिसते.













































